१९७२च्या दुष्काळग्रस्तांचा लढा हा अनेक त्यागांचा लढा होता. अनेक कार्यकर्त्यांच्या शारीरिक, मानसिक यातनांच्या खडतर वाटचालीतून तो उभा राहिला... हे सगळे उभे करणारा पाटकर आयोग हा दस्तावेज म्हणूनच विद्यमान राजकीय व सांस्कृतिक पार्श्वहभूमीवर महत्त्वाचा ठरावा.