तसं तर भारतातील वृत्तनिर्मितीच्या यंत्रणेची विश्वाासार्हता कधीचीच संपुष्टात आली आहे. सत्याप्रती निष्ठावान असलेले आणि त्यासाठी जीवाची बाजी लावणारे काही धाडसी पत्रकार आजही आहेत, नाहीत असे नाही. पण अनेक महत्त्वपूर्ण माध्यमसंस्था या गेल्या काही वर्षांमध्ये चिल्लरपणा, बेजबाबदारपणा, मूलतत्त्ववाद आणि सत्ताशरणता या चार गोष्टींचे एक विषारी रसायन म्हणून समोर आल्या आहेत.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.