सरकारे आपण लोकशाहीवादी असल्याचे दावे करतात. संविधानाच्या नावाने शपथा घेऊन राज्यावर येतात. प्रत्यक्षात मात्र ना लोकांचे, लोकांनी चालवलेले, लोकांच्या भल्यासाठीचे राज्य असते, ना संविधानामागच्या विचारांची बूज राखली जाते.