97632 06212 pwatsaru@yahoo.com

परिवर्तनाचं व्यासपीठ


सरकारे आपण लोकशाहीवादी असल्याचे दावे करतात. संविधानाच्या नावाने शपथा घेऊन राज्यावर येतात. प्रत्यक्षात मात्र ना लोकांचे, लोकांनी चालवलेले, लोकांच्या भल्यासाठीचे राज्य असते, ना संविधानामागच्या विचारांची बूज राखली जाते.