आपल्याला योग्य वाटले ते लिहिले किंवा बोलले म्हणून ठार मारल्या गेलेल्या सर्व लेखक किंवा विचारवंतांचे आपण ऋणी असायला हवे. आज आम्ही अनुभवत असलेले भाषण आणि विचारस्वातंत्र्य दडपणमुक्त अबाधित रहावे यासाठी ज्यांनी आपले जीवन त्यागले अशा सर्वांचे ऋणी असायलाच हवे.