आदिवासी समाजाच्या सामाजिक प्रगतीत आश्रमशाळा, वसतिगृह यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. ज्या समाजाच्या उन्नती आणि शैक्षणिक प्रगतीसाठी वसतिगृह महत्त्वाचा दुवा ठरली पाहिजेत, त्यांची अवस्था आज गंभीर आहे.