97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ आंबेडकरांची जातीमीमांसा - ३


जातिव्यवस्था ही गेल्या दोन हजार वर्षांपासून खोलवर पाळंमुळं पसरून भारतीय समाजाचं शोषण करत आलेली आहे. इतका दीर्घ काळ टिकून राहाण्यासाठी कोणत्याही व्यवस्थेला आपल्या भवतालाशी जुळवून घेणं अपरिहार्य ठरतं. जातिव्यवस्थेनेसुद्धा आपल्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये आजूबाजूच्या परिस्थितीनुसार सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवले आणि भारतीय सामाजिक रचनेवर आपली पकड टिकवून ठेवली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe