97632 06212 pwatsaru@yahoo.com

पंतप्रधानांना अनावृत्त पत्र


नव्या भारतामध्ये या समूहांचे नागरिकत्व, हक्क आणि त्यांचा सन्मान - प्रगती अबाधित राहील अशी अपेक्षा आपल्याकडून व आपल्या सरकारकडून आहे. आपले सरकार आदिवासींच्या शिक्षण, आर्थिक प्रगतीसह त्यांच्या जलजंगल-जमीन याविषयी नेहमी सकारात्मक राहील व त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास हात देत राहील अशी मला आशा आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe