97632 06212 pwatsaru@yahoo.com

महाराष्ट्रातील डाव्या राजकारणाची दिशा


काँग्रेसी राजकारण अपयशी होत असताना विरोधी पक्ष म्हणून आणि सत्तेवर आल्यानंतरही भाजपने राष्ट्रवाद, इतिहास, संस्कृती, अस्मिता आणि विकास याबाबत वास्तवात त्यांचे स्वत:चे जे अत्यंत संकुचित, विद्वेषी व विषमता-विभाजनावर आधारलेले नकारात्मक राजकारण आहे ते जणू सकारात्मक म्हणून सतत लोकांसमोर ठेवले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe