97632 06212 pwatsaru@yahoo.com

गांधी-आंबेडकर भावविश्वाचा अन्वयार्थ


गांधी, नेहरू, आंबेडकर यांची नावंच इतिहासातून पुसली जाण्याची शक्यता आहे, असं वातावरण निर्माण केलं गेलंय. म्हणूनच गांधी आणि आंबेडकर यांचा विचार आज पुन्हा नव्या पिढीसमोर नव्याने चर्चेला येणे गरजेचे झाले आहे.